Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर भारतात तुफानामुळे 79 लोकांची मृत्यू, 100 हून अधिक जखमी

Webdunia
उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील लोकं उष्णतेमुळे त्रस्त आहे तर बुधवारी रात्री आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे या राज्यांमध्ये जवळपास 79 लोकांची मृत्यू झाली असून जखमी लोकांचा आकडा 100 हून अधिक पोहचला आहे.
 
उत्तर प्रदेशात बुधवारी रात्री वादळामुळे किमान 50 लोकांची मृत्यू झाली आणि 38 जण जखमी झाले. प्रदेशाचे राहत आयुक्त संजय कुमार यांच्याप्रमाणे आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू झाली. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 150 हून अधिक जनावरांची मृत्यू झाली आहे. भयावह तुफानामुळे अनेक घर पडली व विजेचे खांबदेखील ध्वस्त झाले. 
 
यूपी च्या आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू
राजस्थानमध्ये 12 मृत्यू भरतपूरमध्ये
राजस्थानमध्ये मृतकांच्या नातेवाइकांना चार लाखांची नुकसानभरपाई
मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात 2 लोकांची मृत्यू
वार्‍याचं वेग 120 किमी प्रति तास
या दरम्यान अनेक झाड आणि विजेचे खांब पडले

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

पुढील लेख
Show comments