Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चक्का जाम संपला, शेतकरी नेते राकेश टिकैतचा आरोप सरकारला व्यापार्‍यांवर जास्त प्रेम

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (16:02 IST)
शनिवारी केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध करणार्‍या शेतकर्‍यांनी देशव्यापी ‘चक्का जाम’ बंद पुकारला. दुपारी 12 ते 3 या वेळेत ही चक्का जाम होती. वाहतूक कोंडीमुळे देशभरातील अनेक राज्यांचा वेग ठप्प झाला. तथापि, सर्वाधिक प्रभाव फक्त हरियाणा आणि पंजाबमध्ये दिसून आला, परंतु मिश्र परिणाम इतर राज्यांतही दिसून आला. चक्का जाम शांततेत पार पडला आणि कोठेही कुठल्याही प्रकारची हिंसाचाराची नोंद झाली नाही. चक्का जाम संपताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारवर व्यापार्‍यांचा जास्त प्रेम असल्याचा आरोप केला. पुन्हा एकदा ते म्हणाले की आंदोलन सुरूच राहील.
 
दबावाखाली सरकारशी बोलणार नाही: राकेश टिकैत
 
राकेश टिकैट म्हणाले की आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. पुढे आम्ही पुढची योजना करू. दबाव आणून आम्ही सरकारशी बोलणी करणार नाही.

 

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

पुढील लेख
Show comments