suvichar

अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:00 IST)
अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय २ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. ५ न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार असंही स्पष्ट केले आहे. राम मंदिर व  बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला  मध्यस्थ समिती ३१ जुलैपर्यंत काम करेल असंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. अयोध्या आणि बाबरी वाद प्रकरणात मध्यस्थांच्या समितीने ३१ जुलैपर्यंत अहवाल द्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले, हवाल दिल्यानंतर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. या आगोदर मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३१ जुलै करण्यात आली आहे. मध्यसस्थांच्या समितीकडून काय तोडगा निघतो ते देखील पाहू असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments