Dharma Sangrah

सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात, विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही: राजनाथ सिंह

Webdunia
बुधवार, 30 डिसेंबर 2020 (12:17 IST)
‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपाशासीत राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कठोर कायदे तयार केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की देशात सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात तसेच विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही.
 
राजनाथ सिंह म्हणाले, अनेक ठिकाणी सामूहिक धर्मांतर होत असल्याचे समोर येत आहे आणि हे थांबलंच पाहिजे. तसेच विवाहासाठी धर्मांतर करायला लावणं वैयक्तिकदृष्टीने मला योग्य वाटतं नाही.
 
तसेच, अनेक प्रकरणात जबरदस्तीने, लालच दाखवून देखील धर्मांतर केलं जातं. स्वाभाविकरित्या विवाह होणे आणि लालूस धर्मांतर करुन विवाह लावणं यात फार फरक आहे. म्हणून राज्य सरकार सर्व गोष्टी लक्षता ठेवून कायदा तयार करत आहे. खरा हिंदू जात-पात किंवा धर्माच्या आधारावर कधीच भेदभाव करणार नाही. असं सिंह यांनी म्हटलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments