Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद
, शुक्रवार, 5 जुलै 2024 (11:12 IST)
देशभरात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.
 
मणिपूर आणि आसाममध्ये भूस्खलन घटनेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने लोक बेपत्ता झाले आहे. हजारो लोकांना सुरक्षित शिबीर मध्ये आणण्यात आले आहे. भारतीय मान्सून विज्ञान विभाग अनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये खूप पाऊस होणार आहे. आईएमडी ने आसाम आणि मणिपुर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. 
 
आसाम, मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार- 
मणिपुर आणि आसाम मध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन प्रभिवित झाले आहे.तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. 21 लाख लोग प्रभावित झाले आहे. आसाममध्ये पुराची स्थिती अजूनही गंभीर आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra : चंद्रपूरमध्ये मनसे नेत्यावर गोळीबार