Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाचा तांडव, हैदराबादमध्ये भयंकर परिस्थिती, १४ जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (12:20 IST)
आंध्र प्रदेश व तेलंगणात पावसाने तांडव घातलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हैदराबादमध्ये जनजीवन कोलमडून पडलं आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 
गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य कार्यांसाठी रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. 
 
हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह काही राज्यात अलर्ट जारी केले होते. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments