Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

#100WOMEN निर्णय घेण्यास महिलांचा सहभाग साकारेल शांततापूर्ण विश्व: नंदिता दास

Webdunia
भारताची प्रसिद्ध चित्रपट कलाकारा आणि दिग्दर्शक नंदिता दास यांच्याप्रमाणे निर्णय घेण्यात महिलांचा सहभाग अधिक असल्यास जग अधिक शांतताप्रिय होईल. भविष्यासाठी आपले विचार सामायिक करत दास हिंसा आणि द्वेष दूर करण्याची म्हणाली.
 
'बीबीसी 100 विमेन- सीझन 2019' च्या प्रसंगी नंदिता दास यांनी म्हटले की जगात खूप लिंचिंग, युद्ध, बलात्कार, दंगे, शिवीगाळ सारख्या घटना होत आहे. परंतू निर्णय घेण्यात महिलांचा सहभाग वाढला तर आमच्याकडे शांतिपूर्ण जग असेल. त्यांनी भारतात शरीराच्या त्वचेच्या रंगाच्या आधारावर भेदभाव असल्याचेही म्हटले. नंदिता या भेदभावाविरुद्ध मोहीम देखील राबवते.
 
न्यूझीलंडची 67 वर्षांची नारीवादी अर्थशास्त्रज्ञ व पर्यावरणवादी मर्लिन वारिंग यांनी म्हटले की महिला या ग्रहावर सर्वात महत्त्वपूर्ण भोजन उपलब्ध करवतात ते आहे स्तनपान. त्यांनी भविष्यासाठी महिलांना सुरक्षित स्तनपानाची व्यवस्था सुनिश्चित कण्याचे म्हटले.
 
भारताची प्रथम स्पेस उद्योजक आणि हवामान बदलासंदर्भ कार्य करत असलेल्या सुष्मिता मोहंती यांना भीती वाटते की आमची पृथ्‍वी 3 ते 4 पिढीनंतर राहण्या लायकीची नसेल. तरी त्यांना मनुष्य हवामान बदलाबद्दल जागरूक होईल अशी उमेद आहे. तसेच इस्राईलचा फॅशन डिझायनर डेनिट पेलाज फॅशनमध्ये 3 डी तंत्रज्ञानाबद्दल सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments