rashifal-2026

कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका

Webdunia
गुरूवार, 9 जुलै 2020 (21:04 IST)
“मला आशा आहे की कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असेल,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूकेमध्ये आयोजित ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’ चं व्हर्च्युअलपणे उद्घाटन केलं. या वेळी भाषण ते बोलत होते. आमच्या कंपन्या कोरोना लसीच्या विकास आणि उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नात सक्रिय आहेत, असंही मोदी म्हणाले.
 
पंतप्रधान म्हणाले की, साथीच्या रोगाने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की, देशातील फार्मा उद्योग हा फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. विशेषत: विकसनशील देशांसाठी औषधाची किंमत कमी करण्यात प्रमुख भूमिका आहे. इतिहास दर्शवितो की भारताने सामाजिक किंवा आर्थिक आव्हानांवर विजय मिळविला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की भारत कोरोनाच्या विरोधात जोरदार लढा देत आहे. देशाच्या अर्थकारणावर लक्ष केंद्रित करत आहोत. जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून भारत एक आहे. आम्ही जगभरातल्या गुंतवणूकदारांचं भारतात स्वागत करतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments