suvichar

500 रुपयात निपटलं लग्न!

Webdunia
आजच्या काळात 500 रुपयाला काय किंमत आहे हे सर्वांनाच माहीत आहे परंतू नोटबंदीमुळे परिस्थिती बदली आहे. जिथे एवढ्या पैशात एक कुटुंब सिनेमादेखील बघू शकत नाही तिथे एवढ्या लग्न संपन्न होत आहे.
 
सोशल मीडियावर एका जोडप्याची कहाणी लोकांना खूप पसंत पडत आहे. गुजरातच्या सूरत येथील एका जोडपं नोटबंदीचा असा शिकार झालं की त्याची खूप चर्चा सुरू आहे. आपणही जाणून घ्या त्यांचे लग्न 500 रुपयात कसे संपन्न झाले ते.
या लग्नात पाहुण्यांना केवळ पाणी आणि चहाची मेजवानी केली गेली. दोन्ही कुटुंबांनी यावर आपली सहमती दर्शवली आणि इंटरनेटवरही या लग्नाचे कौतुक होत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments