Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासियांशी संवाद साधणार

Webdunia
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (12:26 IST)
प्रधानमंत्री मोदी येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना २६ नोव्हेंबरपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments