Festival Posters

त्या बाबाला हव्या आहेत १६ हजार बायका

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:20 IST)
देशात भोंदू  बाबांचे स्तोम आले असून नागरिकही या बाबांच्या आहारी जात आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. नवी दिल्लीतल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी गुरुवारी रात्री रोहिणी भागातील एका आश्रमातून ४० मुलींची सुटका केली आहे. यामध्ये वृत्त असे की स्वयंघोषित संत विरेंद्र देव दीक्षितच्या आश्रमातून या मुली सोडवल्या आहेत. वाईट असे की त्याला १६ हजार बायका त्याच्या सोबत हव्या आहेत. जसे भगवान श्रीकृष्णांनी १६ सहस्त्र नारींना पत्नीचा दर्जा दिला होता या आख्यायिकेला प्रमाण मानत स्वत:ला ईश्वरी अवतार भासवणाऱ्या या बाबालाही १६ हजार महिलांची संगत हवी असे तो म्हणतो. एकदा का आश्रमात दाखल झाल्या की या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात येत  होते. कोर्टाने त्याच्या तपासाचे आदेश दिले होते. जेव्हा मुलीना बाहेर काढले तेव्हा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आत्यचार झाले असे समोर आले आहेत. लवकरच याबबावर कारवाई होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments