Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर पाठवा : सलमान

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (17:30 IST)

सलमानने युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरु झाला आहे. सलमान खानने आपल्या आगामी ट्युबलाईट या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जे लोक युद्धाचा आदेश देतात त्यांना बंदूक देऊन युद्धाच्या मैदानात पाठवायला हवे, जे युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर धाडायल हवे, त्यांनी बंदूक हातात धरली तर पाय कापायला लागतील, असे वक्तव्य सलमान खानने केले आहे.

युद्धामुळे दोन्ही उभयदेशांचे नुकसानच होते, असेही सलमानने म्हटले आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments