rashifal-2026

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून भीती दूर करणं - नरेंद्र मोदी

Webdunia
गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (10:24 IST)
"केंद्रीय तपास संस्थांचं काम कुणाला घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं हे आहे. आपल्याला भ्रष्टाचाराची पाळेमुळे संपवावी लागणार आहेत," असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
 
बुधवारी (20 ऑक्टोबर) एका रेकॉर्डेड व्हीडिओच्या माध्यमातून CBI आणि CVC च्या अधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदी बोलत होते.
 
यावेळी मोदी पुढे म्हणाले, "भ्रष्टाचार छोटा असो किंवा मोठा, तो कुणाचा ना कुणाचा हक्क हिरावून घेतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात. भ्रष्टाचारामुळे राष्ट्राच्या प्रगतीत बाधा निर्माण होते."
"देशाची फसवणूक करणारे, गरिबांना लुटणारे कितीही ताकदवान असले, ते देशात किंवा जगात कुठेही असले तरी त्यांना दया दाखवली जाणार नाही. सरकार त्यांना सोडून देत नाही असा विश्वास आज देशातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे," असंही मोदींनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments