Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभ बच्चन स्वच्छ भारतचा नवा चेहरा!

Webdunia
नवी दिल्ली- बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम असलेल्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचा नवा चेहरा आहेत. केंद्र सरकराने यासाठी बच्चन यांच्याशी संपर्क साधला आहे. अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतसाठी करारबद्ध करण्याबाबत केंद्राने सारासार विचार केला, मा‍त्र बच्चन यांचे नाव पनामा पेपर्समध्ये समोर आल्यानंतर त्यांचे नाव रद्द करण्यात आले.
 
मात्र आता नगरविकास मंत्रालयाने बच्चन यांना 20 जून रोजी यासंदर्भातील पत्र पाठविले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments