rashifal-2026

कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध : हाफिज सईद गुंजरावाला

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2016 (11:28 IST)
कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी गरळ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने ओकली आहे.

हाफिज म्हणाला, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहानवनीने काही दिवसापुर्वी मला फोन केला होता. तो म्हणाला 'माझी तुम्हाला बोलण्याची शेवटची इच्छा आहे. माझी शेवटची इच्छा पुर्ण जाली आहे. मी शहीद होण्यासाठी तयार आहे.

गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी गरळ हाफिज सईद याने ओकली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments