Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

..तर वल्लभाभार्इंमुळे आपलीही व्यवस्था पाकसारखी

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:27 IST)
सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते; तर भारताचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे स्फोटक मत लेखक कांचा इलाया यांनी व्यक्त केले आहे.
 
ते म्हणाले, पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती. भारताची राज्यघटना मग मनुस्मृतीच्या समर्थकांनी लिहिली असती. आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाल्ली असती; लोकशाही कोसळली असती.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments