Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक बससेवा पुन्हा सुरू

वेबदुनिया
WD
भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा बससेवा सुरू झाली आहे. श्रीनगर ते मुझफ्फराबाद ही बस गेल्या दोन आठवड्यांनंतर सुरू झाल्याचे सुत्रांन‍ी सां‍गितले. अमली पदार्थांनी भरलेला ट्रक एलओसीवर पकडण्यात आल्यानंतर ही बससेवा बंद होती.

सोमवारी या बसमधून 28 प्रवाशांनी प्रवास केला. त्यात 10 प्रवासी हे पाकव्याप्त काश्मीरातील तर 18 जण भारतीय नागरिक होते. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 17 जानेवारीला 110 पॅकेट ब्राऊन शुगर असलेला ट्रक पकडला होता. या ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 100 कोटी किंमत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments