Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुष्काळ; आसामात महापुराचे थैमान

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (11:13 IST)
महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातले असले तरी देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. आसामात महापुराने पाच जणांचा बळी घेतला आहे.
 
आसाममध्ये महापूराचे गंभीर स्वरुप धारण केले असून लाखो लोक प्रभावीत झाले आहेत.  पूरग्रस्तांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सोमवारी प्रशासनाला दिले आहेत.
 
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक गडद झाली आहे. राज्याच्या पूर्व भागात जनावरांसाठी चारा छावण्या आणि नागरिकांना पिण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळी दौरा करुन मदत जाहीर केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments