Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मान्सून ‘कधी रे येशील तू...’

Webdunia
गुरूवार, 28 मे 2015 (10:42 IST)
वाढता वाढता वाढे म्हणत राज्यातील तापमान ४५ अंशावर गेले आहे. उष्णतेच्या लाटेत देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या १ हजारावर पोहोचली आहे. अंदमान येथे दाखल झालेला मान्सून कधी बसणार आणि उकाड्यापासून मुक्ती मिळणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

यंदा राज्यातील सर्वच शहरांमध्ये सरासरीपेक्षा पारा जास्त आहे. म्हणूनच यंदा उकाडा जास्त असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. असह्य करणारा उखाडा सुसह्य करण्यासाठी नानाविध उपाय केले जात असले तरी ते तोकडे पडत असल्याने आता पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मात्र, गारवा देणारा मान्सूपूर्व पावसाचाही अद्याप पत्ता नसल्याने मान्सून ‘कधी रे येशील तू...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments