Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींना रमजान का आठवला नाही?

Webdunia
सोमवार, 29 जून 2015 (09:58 IST)
‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी रक्षाबंधनाबद्दल बोलले हे चांगलेच आहे. पण मग त्यांना ‘रमजान’ का आठवला नाही, त्याबद्दल मोदी काही बोलले का नाही, असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी मोदींच्या आवाहनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवादित मुद्द्यांना बगल दिल्यानंतर काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला.
 
मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना ‘जनसुरक्षा’ देण्याचे आवाहन केले. या आवाहननंतर देशभरातून चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मात्र काँग्रेसने याचे राजकारण सुरू केले असून मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

Show comments