Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींना हायकोर्टाचा झटका

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2015 (10:34 IST)
महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप भिवंडीतील प्रचारसभेत करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात संघ स्वयंसेवकांनी दाखल केलेली तक्रार मागे घेण्याबाबत राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली.
 
महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, असा खळबळजनक आरोप राहुल यांनी 6 मार्चला भिवंडीत झालेल्या प्रचारसभेत केला होता. त्याविरोधात संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरुद्ध खटला भरला होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments