Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाढत्या तापमानामुळे बिहारमध्ये हवनवर बंदी

Webdunia
शुक्रवार, 29 एप्रिल 2016 (11:03 IST)
वाढत्या तापमानामुळे राज्यातील अनेक भागांत आगीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर कोणाला पूजा किंवा हवन करायचे असल्यास सकाळी 9 च्या आधी उरकून घ्या अन्यथा संध्याकाळी 6 नंतर करा असे आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतस, बक्सर आणि भाबुआ या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आगीच्या घटनांचा आढावा घेत असताना नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य सचिव यांना परिपत्रक काढून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments