Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीनगरमध्ये अडकले हजारो अमरनाथ प्रवासी

Webdunia
श्रीनगर- काश्‍मीर खोऱ्यामध्ये ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुरहान वाणी याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे सलग तिसर्‍या दिवशीही अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सुमारे 15 हजार भाविक अडकून पडले आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 23 वर पोचली असून, 96 जवानांसह दोन पन्नास लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराचा मोठा फटका अमरनाथ यात्रेला बसला असून, श्रीनगरमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आले. यात्रेकरूंची नव्याने एकही तुकडी अमरनाथच्या दिशेने पाठविण्यात आलेली नाही, असे जम्मूचे पोलिस उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments