Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

Webdunia
1-  व्रत ठेवणार्‍यांनी दाढी-मिश्या आणि केस नाही कापायला पाहिजे.   
 
2 - नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील वर्जित आहे.    
 
3- जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये.  
 
4- खाण्यात कांदे, लसूण आणि नॉनवेज खाणे टाळावे.   
 
5- नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे.  
 
6- व्रत ठेवणार्‍या लोकांना बेल्ट, चप्पल जोडे, बॅग सारखे चामड्याच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे.  
 
7- व्रत ठेवणार्‍यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे.  
 
8 - उपासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे.   
 
9- विष्णू पुराणानुसार, नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे.  
 
10. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे.  
 
11.चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये. यामुळे या पाठचे फळ  नकारात्मक शक्त्या घेऊन जातात.   
 
12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये. व्यसनामुळे व्रत खंडित होते.   
 
13. शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कार्तिकेय प्रज्ञा विवर्धन स्तोत्र

Tuesday remedy : संकट निराकरण आणि धन संपत्तीसाठी मंगळवारी करा हे हनुमानजींचे हेअचूक उपाय

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण Shiv Jayanti Speech

Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

श्री सद्गुरु पादुका पूजनात श्रीगुरुंचे आवाहन

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments