suvichar

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

Webdunia
1-  व्रत ठेवणार्‍यांनी दाढी-मिश्या आणि केस नाही कापायला पाहिजे.   
 
2 - नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील वर्जित आहे.    
 
3- जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये.  
 
4- खाण्यात कांदे, लसूण आणि नॉनवेज खाणे टाळावे.   
 
5- नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे.  
 
6- व्रत ठेवणार्‍या लोकांना बेल्ट, चप्पल जोडे, बॅग सारखे चामड्याच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे.  
 
7- व्रत ठेवणार्‍यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे.  
 
8 - उपासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे.   
 
9- विष्णू पुराणानुसार, नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे.  
 
10. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे.  
 
11.चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये. यामुळे या पाठचे फळ  नकारात्मक शक्त्या घेऊन जातात.   
 
12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये. व्यसनामुळे व्रत खंडित होते.   
 
13. शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हनुमान जन्मोत्सव विशेष: जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बजरंगबलीचे 'हे' छोटे उपाय नक्की करून पहा!

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

आरती बुधवारची

जैन मुनी वस्त्र का परिधान करत नाहीत? यामागे दडलेली ५ गुपित कोणती

मारुतीरायाकडून शिका जीवन जगण्याची आणि नाती जपण्याची ही ५ सूत्रे!

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments