Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का फाटतो स्मार्टफोन... हे 5 कारण जाणून घेणे आवश्यक

Webdunia
स्मार्टफोन फाटण्याच्या बातम्या अलीकडे घडत असतात परंतू हे फार धोकादायक आहे. याने फोनलाच नव्हे तर आपल्यालाही मोठं नुकसान होऊ शकतं. याच्या दुष्परिणामापासून बचावासाठी आपल्या माहीत असले पाहिजे हे 5 कारणं-
 
1 सर्वात सामान्य कारणं म्हणजे बॅटरी अती तापणे. तासंतास फोन चार्जिंगला लावून सोडल्याने किंवा चार्जिंगवर फोन असताना फोन वापरणे अधिक गरम होण्याचे कारण आहे. अश्या परिस्थितीत बॅटरी विरघळू शकते.
 
2 चुकीचे चार्जर वापरल्याने फोन व बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. हे धोकादायक आहे.
 
3 स्वस्त बॅटरी वापर असल्यास बॅटरी लवकर गरम होणे किंवा फुगण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत देखील फोन ब्लास्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त चार्जिंग सर्किट आणि इनपुट पावर मध्येही फॉल्ट एक कारण असू शकतं.
 
4 जर आपण स्मार्ट विंडो वर काम करत असाल तर फोनच्या बॅटरीवर अधिक दबाव पडतो. यावर सावध राहण्याची गरज आहे.
 
5 स्मार्टफोनची बॅटरी लिथियम आयनने निर्मित असल्यामुळे हलकी असते. उंचीवरून पडल्यावर शॉर्ट सर्किटचा धोका असतो. अश्या परिस्थितीत बॅटरी किंवा फोन फाटण्याची शक्यता अधिक असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीत मिळणार नाहीत

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली

राज्यातील सर्व शाळा 5 दिवस बंद, सार्वजनिक सुट्टी जाहीर

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले असते तर त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह गमवावे लागले नसते रामदास आठवले यांचा दावा

पुढील लेख
Show comments