Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्टफोनमुळे हरवतेय नात्यांतील ऊब

Webdunia
गुरूवार, 6 नोव्हेंबर 2014 (16:24 IST)
एका नवीन शोधानुसार, अर्ध्या रात्रीपर्यंत स्मार्टफोनचा वारंवार वापर करणार्‍या लोकांमध्ये नात्यांतील ऊब कमी होताना दिसतेय. यामुळेच अनेक ब्रेकअप, एकमेकांचा विश्वासघात आणि घटस्फोटांना संधी मिळत असल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय. या शोधानुसार, शारीरिक संसर्गाची ओढ कमी झाल्यानं लोकांची आशाही कमीच असते.. त्यामुळे, खराखुरा रोमान्स म्हणजे काय हेही ते विसरून जातात. 
 
या अभ्यासात ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी 24,000 विवाहित जोडप्यांची माहिती घेऊन त्यावर शोध केला. शोधकर्त्यांना सोशल नेटवर्किग साईट आणि वैवाहिक जीवनाच्या संतुष्टीमध्ये एक नकारार्थी धागा सापडला. ‘जी जोडपी सोशल मीडियावर इतरांच्या मजेशीर आयुष्याबद्दल जितकं वाचत आणि पाहत राहतील तितकाच त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील निराशा आणि उपेक्षेची नजर वाढत जाण्याची संभावना जास्त आहे’.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments