rashifal-2026

अजितदादांचं भाषण डावललं ?

Webdunia
मंगळवार, 14 जून 2022 (19:18 IST)
PM.Narendra Modi Dehu Visit: देहूत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. शिळा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली .मात्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषणे झाले नाही. कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पंत प्रधान मोदी यांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी अजित पवार यांचे भाषण का नाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.त्यामुळे आता सर्वत्र नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. हा कार्यक्रम दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयातून ठरल्याची माहिती तुकाराम महाराज संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. मुंबईत पंत प्रधान मोदी यांचे पुढील कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे अजित पवार यांचे भाषणे झाले नसावे. कार्यक्रमांनंतर पंत प्रधान मोदी यांचे भाषणे झाले आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाषण देखील झाले परंतु अजित पवार यांचे भाषण झाले नाही त्यामुळे अजित दादा पवार यांचे भाषणे का डावललं या वर प्रश्न उदभवत आहे. 
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देहू कार्यक्रमात भाषण न होणे हा राज्याचा अपमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार यांचे भाषण डावलले म्हणून राजकीय वाद सुरु झाला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

दिल्लीत तिहेरी हत्याकांड; पतीने पत्नी आणि तीन मुलींचा गळा चिरून केली निर्घृण हत्या

बँकॉकहून मुंबई विमानतळावर येणाऱ्या तीन प्रवाशांकडून २३ कोटी रुपयांचा गांजा जप्त

स्मार्टफोन 'हँग' होतोय? नवीन घेण्यापूर्वी या ५ ट्रिक्स वापरून बघा, पैसे वाचतील!

२०२५ मध्ये महाराष्ट्रात ४८,००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या, ज्यामध्ये मुंबईत मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण १० पटीने वाढले

अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात

पुढील लेख
Show comments