Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक, कंपन्यांना नोटीस

Webdunia
शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (13:08 IST)
रस्ते अपघातात अनेकांचा अपघाती मृत्यू होण्याचा घटनांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा हेल्मेटची सक्ती करून देखील लोक हेल्मेटचा वापर करत नाही. वेगाने धावणारे वाहन अपघातग्रस्त होतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुण्यात आरटीओ ने जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्याचा नोटीसा देण्यात आल्या आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण 1744 कंपन्यांना नोटीसा दिल्या आहेत. कंपन्यानी  सीसीटीव्ही फुटेजसह हेल्मेटशिवाय कंपनी परिसरात प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्यास सांगितले आहे. 
 
सध्या पुण्यात आणि पुणे जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरा बाबत व्यापक जनजागृती आणि अमलबजावणी मोहीम राबवली जात आहे. हेल्मेट सक्ती करण्याची शक्यता पुण्यात लवकर होण्याचे वृत्त मिळत आहे. मात्र हे कधी होणार अद्याप या बाबत माहिती नाही. 

हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी स्वारांना अपघातात जीव गमवावा लागतो. ते रोखण्यासाठी कंपन्यांना नोटिसा देण्यात आले आहे. जेणे करून नागरिक हेल्मेटचा वापर करतील. 
 



Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments