Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारावीची परीक्षा आजपासून सुरू

Webdunia
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (14:17 IST)
राज्य माध्यमिक आणि उच्च मध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (ता.18) पासून सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत. दरम्यान, परीक्षा सुरू झाल्यावर काही वेळातच पेपर सोशल मीडिावर व्हारल होतात. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 36 परीक्षा केंद्र आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments