Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीराम पंचवटी नाशिक येथे थांबले होते, जाणून घ्या खास 8 गोष्टी

Webdunia
रविवार, 18 एप्रिल 2021 (11:49 IST)
दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत आणि वने पार करुन नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रामत गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता. रामायणात पंचवटीचं अत्यंत मनमोहक वर्णन केलेलं आहे.
 
वनवास दरम्यान श्रीरामांनी सीता व लक्ष्मण यांच्यासह काही काळ आश्रामात व्यतीत केला. त्यांनी पर्णकुटी तयार करुन येथे वास्तव्य केलं. 

अगस्त्य मुनींनी रामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली.
 
पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे मारिचा राक्षसाचा वध झाला होता. याच ठिकाणी जटायू आणि रामांची मैत्री झाली होती. 
 
श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरी तटावर स्नान आणि ध्यान केले. नाशिका गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जातात.
 
वड, पिंपळ, आवळा, बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत. ह्याच ठिकाणी सीता मातेच्या गृहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत. ह्या वृक्षांना पंचवट म्हटले जाते.
 
असे म्हणतात की श्रीराम-सीता व लक्ष्मण ह्यांनी स्वत: ही झाडी लावली. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. श्रीराम-लक्ष्मणाने खर व दूषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील केले होते.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments