Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून उजनीतून पाणी सोडणार

Webdunia
बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:18 IST)
कार्तिकी यात्रा तसेच सोलापूर शहरासाठी बुधवार, 29 पासून उजनी धरणातून चंद्रभागेत 4 टी.एम.सी. पाणी सोडण्यात   येणार आहे.
 
यंदा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी उजनी धरण काठोकाठ भरले आहे. मात्र, मागील दीड महिनपासून विधानसभा निवडणुकीच वातावरणामुळे पाणी सोडणची मागणी शेतकरी वर्गातून झाली नाही. आता पिणसह शेतीसाठी पाणी सोडणची मागणी होत आहे. नूतन सरकार अद्याप स्थापन झाले नसले तरी नियोजित पाळीचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून धरणापासून पंढरपूर व सोलापूर शहरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सर्व बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून हा विर्सग सोडण्यात येणार असून तीन दिवसांनी हे पाणी पंढरीत दाखल होईल.
 
दरम्यान, नदी बरोबरच कॅनॉलमध्ये देखील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी थकबाकी भरून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी करावेत असे आवाहन उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभिंता अजय दाभाडे यांनी केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुण्यात पोस्ट ऑफिसच्या बाहेरच पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात गेला

महाविकास आघाडीत 130 जागांच्या वाटपावर झाले एकमत

Show comments