Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.

Webdunia
बुधवार, 17 फेब्रुवारी 2016 (11:58 IST)
‘केवळ पुतळे उभे करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केलं आहे.
 
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुनही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अश्वारुढ पुतळा तोही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा ही कल्पना कुणाच्या मनात सुचली काय माहिती?’ असं म्हणत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं.
 
सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

सर्व पहा

नवीन

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर पुण्यातील बार आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

Show comments