Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदी आता मौनेंद्र मोदी झाले आहेत का?

Webdunia
बुधवार, 30 जुलै 2014 (11:20 IST)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मौनेंद्र मोदी झाले आहेत का? अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांनी पहिल्यांदाच मोदींवर शरसंधान साधले आहे. विशेष म्हणजे मोदी यांची ही प्रवृत्ती हुकूशमशहाचीच असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 
 
चव्हाण म्हणाले, मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला स्वप्ने दाखविली होती. ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तरखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपला नाकारून कॉंग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले. 
 
परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम 370 यावर मोदी यांनी अद्याप  आपले मत स्पष्टपणे मांडलेले नाही, नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

Show comments