Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचा इशारा ; शेतकरी धास्तावला

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2015 (11:28 IST)
महाराष्ट्रात पुन्हा वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या महिन्यापासून सुरु असणारा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हतबल झालेला शेतकरी आता चांगलाच धास्तावला आहे.
 
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. ३७ अंशावर गेलेला पारा कमालीचा खाली आला असून दिवसभर रखरखते उन्ह आणि सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस असे चित्र मध्य महाराष्ट्रात आहे. बदललेल्या वातावरणाचा परिणाम अजून काही दिवस जाणवणार असून येत्या दोन दिवसांत मध्यमहाराष्ट्रासह कोकणातील काही भागात वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सुकमा येथे सुरक्षा दलाच्या ट्रकवर IED स्फोटात दोन जवान शहीद

टॅक्सी आणि रिक्षाचालकां जीवन विमा संरक्षण मिळणार मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण...

Pune Bus Accident:पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळून अपघात, 22 प्रवासी जखमी

NEET पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अटक

सर्व पहा

नवीन

शिकाऊ कार चालकाच्या चुकीने एका महिलेचा मृत्यू , घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

NEET PG परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पूल दुर्घटना, पूर्व चंपारणमध्ये बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला

NEET-UG Scam : नीट हेराफेरी प्रकरणात सीबीआय ने FIR नोंदवला

Chardham Yatra: बद्रीनाथ आणि यमुनोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू,मृतांची संख्या 150 च्या पुढे

Show comments