Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोली जिल्ह्यातील 13 गावांनी बंद केले नक्षलींचे धान्य-पाणी, केला नक्षली परिसरात गांव बंदीची घोषणा

Webdunia
मंगळवार, 25 जून 2024 (11:42 IST)
महाराष्ट्राचे नक्षल प्रभावित 13 गावांनी नक्षलींचे धान्य, पाणी बंद केले आहे. सोबतच विस्फोटक समान देखील गावातील लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे.
 
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलीं विरुद्ध13 गावांनी एक योजना सुरु केली आहे. 13 गावातील ग्रामिणांनी नक्षलींचा विरोध करत आपल्या गावातून नक्षलींचे धान्य-पाणी देणे बंद केले आहे. या गावांतील लोकांनी नक्षली गांव बंदीचा  प्रस्ताव सुरु करत आपल्या आपल्या घरामध्ये ठेवलेले विस्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, 13 गावांनी आज एक जुट होऊन नक्षलीं विरोधात गाव बंदीची घोषणा केली आहे. त्यांनी नक्षलींना जेवण, धान्य आणि पाणी न देण्याची घोषणा केली आहे. 
 
गडचिरोली मधील या 13 गावांचे नाव नालगुंडा, कुचेरा, कवंडे, गोंंगवाडा, मिलदापल्ली, महाकापाडी, कोयर, आलदंडी, मुरूंगल, गोपणार, मोरडपार, भटपार, परायणार आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

सर्व पहा

नवीन

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

New Army Chief:जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पासपोर्ट घोटाळा मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी सीबीआयची धाड, 32 जणांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments