Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महामार्गावरिल अपघातापैकी 29 टक्के अपघात महाराष्ट्रातून

Webdunia
गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:41 IST)
मुंबई : 2021 साली राष्ट्रिय महामार्गावर झालेल्या एकूण अपघातापैकी 29 टक्के अपघात महाराष्ट्रातून जाणाऱ्या महामार्गावर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) आपल्या अहवालात एकूण 13911 अपघातापैकी 3996 अपघात हे एकट्या महराष्ट्रात घडल्याचे सांगितले आहे.
 
या क्रमवारीत उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून तिथे 7212 अपघात झाले आहेत. त्यापाठोपाठ 5360 अपघातासह तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचा 3996 अपघातासह तिसरा क्रमांक लागतो. कोव्हिड काळानंतर 2021मध्ये महाराष्ट्रातील अपघातात 21 टक्क्यांनी घट झाली आहे. कोव्हिडकाळापुर्वी महाराष्ट्रात एकूण 5083 अपघातांची नोद झाली होती.महामार्गावरिल जवळजवळ 4000 अपघाती मृत्युपैकि जास्तीत जास्त मृत्यु हा स्पीड कॅमेरा नसलेल्या महामार्गावर झालेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments