Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राधानगरी धरणात 4.55 टीएमसी पाणीसाठा; 700 क्यूसेकने विसर्ग सुरू; पावसाचा जोर कायम

Webdunia
बुधवार, 19 जुलै 2023 (08:22 IST)
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पाणीसाठा 4553.18 द ल घ फूट( 4.55 )टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे, व पाणी पातळी 323.15 फूट इतकी आहे ,या वर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती, मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे,
 
 दिवसभरात 67 मी मी इतका पाऊस नोंदला आहे ,तर आजतागायत 1244 मी मी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, सध्या खाजगी जलविद्युत केंद्रातुन 700 क्यूसेकने विसर्ग सुरू केल्याने भोगावती नदी पात्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे,
 
Edited By - Ratnadeep ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महाराष्ट्र कॅबिनेटचा मोठा निर्णय, नवी मुंबईमध्ये विदेशी नागरिकांसाठी उघडेल डिटेंशन सेंटर

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू करणार झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण

तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे आजचे भाव जाणून घ्या

अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, या भागात यलो अलर्ट जारी

हाथरस चेंगराचेंगरी : 'या' एका प्रश्नापासून उत्तर प्रदेशचे पोलीस पळ काढतायेत

सर्व पहा

नवीन

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 15 वर्षे कोमात राहिलेल्या फखरा अहमदची गोष्ट

सुकेश चंद्रशेखरला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला 11 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

मुंबई पोलिसांच्या एका 47 वर्षीय कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

ऋषी सुनक यांनी पराभवानंतर का मागितली माफी?

पुढील लेख
Show comments