Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४ दिवस राज्याच्या या भागात जोरदार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (08:51 IST)
राज्याच्या अनेक भागात उद्यापासून मान्सून पूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. आज पासून (३० मे) पुढील चार दिवस राज्याच्या अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.३१ मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस होईल.

१ जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल.२ जून रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज विभागाने दिला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments