Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भावली धरणात बुडून 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (09:43 IST)
नाशिकच्या इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये 3 मुली व 2 मुलांचा समावेश आहे. 

हे पाच जण  धरणावर फिरायला आले होते. सदर घटना 21 मे रोजी संध्याकाळी घडली आहे. 
नाशिकरोड भागातील गोरेवाडी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तारू आणि तरुणी हे रिक्षाने इगतपुरीच्या भावली धरणावर फिरायला आले असता ते पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि ते बुडाले. 

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले 

हे सर्व जण गोसावी वाडी नाशिक रोड परिसरातील राहणारे असून अनस खान(15), हनीफ शेख(24), ईकरा खान(14), नासिया खान(15), मिजबाह खान (16) अशी मयतांची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे पाण्यात बुडू लागल्याने दोघे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तेही बुडाले. पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

ब्लू ओरिजिनने रचला इतिहास, पॉप स्टार केटी पेरीसह 6 महिला अंतराळ प्रवास करून परतल्या पेरी आणि किंग यांनी गुडघे टेकत जमिनीचे चुंबन घेतले

PBKS vs KKR: आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

नागपुरात रेस्टॉरंट मालकाची गोळ्या घालून हत्या

मुंबई: दादर हिंदमाता पुलावर एमएसआरटीसी बसने दोन दुचाकीस्वारांना चिरडले

LIVE: बुलढाण्यात भीषण रस्ता अपघात

पुढील लेख
Show comments