Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती हिंसाचार प्रकरणी 50 आरोपींना अटक; पोलीस आयुक्त आरती सिंग

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)
त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचारा नंतर अमरावतीत आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे अमरावतीत घडलेल्या घटनेबद्दल आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले.
 
हिंसाचारा नंतर आतापर्यंत 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही आरोपींना अटक करण्याची मोहीम सुरू आहे. तसेच काही लाठ्या जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली, अमरावती शहरात झालेल्या घटनेनंतर प्रथमच पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी प्रतिक्रिया दिली, अमरावतीत सध्या शांतता असून त्यांनी शांततेच देखील आवाहन केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments