Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात 11 दिवसांत उष्माघाताचे 6 बळी

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (09:09 IST)
गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच तापला. बहुतांश शहरात 40 च्या वर तर काही भागात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. पण उन्हासोबत वाऱ्याचा वेग अपेक्षित वाढलेला नसल्याने 10 मेपर्यंत राज्यात उष्माघाताने बळीची एकही अधिकृत नोंद नव्हती. मात्र त्यानंतर 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली.
 
10 मे 2022 पर्यंत राज्यात 25 उष्माघात संशयितांचा मृत्यू झाला होता. त्यात जळगाव 4, नागपूर 11, जालना 2, अकोला 3, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या 25 पैकी 6 मृत्यू हे उष्माघाताचे बळी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं. जालना, उस्मानाबाद, अकोला, जळगावचे प्रत्येकी 1 तर नागपूरच्या 2 जणांचा त्यात समावेश आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

देशातील २२ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा

नागपूरच्या उमरेड एमआयडीसीच्या अॅल्युमिनियम कारखान्यात भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई पोलीस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील

LIVE: फडणवीस म्हणाले मुंबई पोलिस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील

आयएसएल कपच्या अंतिम फेरीत मोहन बागानचा सामना बेंगळुरू एफसीशी होणार

पुढील लेख
Show comments