Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे मंत्रालयातून निघाला तब्बल ६५० ट्रक कचरा

Webdunia
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनांचे नूतनीकरण करताना तब्बल ६५० ट्रक कचरा निघाला आहे. काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने विधान परिषदेत ही माहिती उघड झाली. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केली आहे.
 
ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले. फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ या दरम्यान मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे काम झाल्यानंतर मंत्र्यांच्या दालनातून ६५० ट्रक कचरा काढण्यात आला. तो वाहून नेण्यासाठी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप गाडगीळ यांनी केला. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे गोपनीय आदेश निघाले. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments