Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

7 जणांना अन्नातून विषबाधा

food infection
Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (15:22 IST)
वर्धा : साक्षगंध असल्याने भावी वराकडील मंडळीबाजारात खरेदी करण्यास गेली होती. त्यांनी पत्रावळी चौकात असलेल्या अंबिका नामक हॉटेलमध्ये  नाश्ता करून दही कलाकंद खाल्ले. मात्र रात्री अचानक उलट्या सुरू झाल्यामुळे एकाच परिवारातील पाच सदस्यांसह इतर तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री भर्ती करण्यात आले.   
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार पोलिसांना करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दुपारी हॉटेलवर करावाई सुरू होती.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments