Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात तीन पक्षांचं सरकार, बिघाडीही होऊ शकते

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2023 (07:51 IST)
A government of three parties in the state may also fail 10 दिवसानंतरही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून महायुतीच्या सरकारची गुंतागुंत वाढतच चालली आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
 
दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या सरकारच्या भवितव्याबद्दल सूचक विधान केलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडीही होऊ शकते. तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनाही सत्तेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “सध्या थोडा खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल, असं मला वाटतं. मी याआधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकते आणि तीन तिघाडा म्हणून बिघाडाही होऊ शकतं. बिघाडा होऊ नये, यासाठी बैठका सुरू असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

'महिलांना महिन्याला 1500 रुपये', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही नवी योजना काय आहे?

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची लोखंडी रॉडने वार करून हत्या

तेलंगणा मध्ये काचेच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार, 15 जखमी

IND vs SA Final Rules: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ICC फायनलचे नवीन नियम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये पेटवली सिगारेट, स्मोक सेन्सर सक्रिय, गुन्हा दाखल

IND W vs SA W: शेफाली वर्मा, कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावणारी महिला खेळाडू बनली,मंधानासोबत विक्रमी केली भागीदारी

Bomb Threat: विस्ताराच्या केरळ-मुंबई विमानात बॉम्बची धमकी

पुणे बार प्रकरण: पुणे बार प्रकरणात नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक

श्रीलंका पोलिसांनी 60 भारतीय नागरिकांना अटक केली, कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments