Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज कोसळल्याने 27 शेळ्या ठार झाल्या

Webdunia
गुरूवार, 8 जुलै 2021 (14:36 IST)
यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळल्याने 27 शेळ्या ठार झाल्या आहेत. शेळ्या ठार झाल्यामुळे 13 शेतकऱ्य़ांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत.
 
यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील खातेरा शेत शिवारात बुधवारी दुपारी साडेचार च्या दरम्यान वीज कोसळली. यात तब्बल सत्तावीस शेळ्या जागीच ठार झाल्या. बुधवारी दुपारी वातावरण चांगले असल्याने खातेरा गावातील शेळ्या घेऊन गुराखी चारण्यासाठी जंगलात गेले होते. तेव्हा आभाळात अचानक ढग दाटुन आले व जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने सर्व शेळ्यानी लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. याच लिंबाच्या झाडावर वीज कोसळली व तब्बल सत्तावीस शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. 
 
सुदैवाने गुराखी बाजूला असल्याने बचावले. शेळ्या ठार झाल्याने शेळी पालक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचानामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्य़ांनी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LSG vs GT :ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आज लखनौ सुपरजायंट्स गुजरात टायटन्सशी सामना

'मी मूर्खांना उत्तर देत नाही...' मुंबई हल्ल्यात RSS च्या भूमिकेच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले?

UPI down यूपीआय सर्व्हर पुन्हा क्रॅश, PhonePe, Google Pay चे हजारो वापरकर्ते परेशान

ठाणे : आधी मैत्री नंतर कोट्यवधींची फसवणूक करून पीडितेला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

दिल्लीत धुळीच्या वादळामुळे गोंधळ

पुढील लेख
Show comments