Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय, यापुढे सातबारा उतारे बंद होणार

Webdunia
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (13:48 IST)
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. पण हा निर्णय फक्त वाढत्या शहरांसाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात शेतजमिनीच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याठिकाणचा सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.
 
यामुळे पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्तावर पुणे  जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधे या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

काकाला नोकरीवरून काढले, रागात पुतण्याने SRA पर्यवेक्षकाची चाकूने हत्या केली

फेरीवाल्यांकडून लाच घेणे पोलिसांना महागात पडले; व्हिडिओ व्हायरल, 4 कॉन्स्टेबल निलंबित

मराठी महाराष्ट्राची भाषा नाही... संघ नेते भैय्याजी जोशी यांच्या विधानाने राजकीय खेळ बिघडला, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

LIVE: बातम्यांच्या आशयावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मीडिया सेंटर स्थापन करणार

विराट खेळत असताना अनुष्का झपकी घेताना दिसली VIDEO

पुढील लेख
Show comments