Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उरुळी कांचनजवळ भीषण अपघात, २ ठार तर ६ जखमी

Webdunia
शनिवार, 6 मे 2017 (11:33 IST)

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.  यात रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून येणा-या टॅकर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.  ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना मागून  भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ट्रकला धडक दिली. या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (14 ) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (37) यांचा जागीच मृत्यू झाला. टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (36), राजू विश्वनाथ पंडीत (35), कांताबाई मरीबा उजगर (45), इंदु राजु पंडीत ( 33), व ट्रकचालक शैहफान दशरथ शेख (23) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments