Marathi Biodata Maker

चार बालकांचा नदीत बुडून मृत्यू

Webdunia
शनिवार, 27 मे 2017 (14:13 IST)

पळसे येथे दारणा नदीत आज सकाळी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले पोहण्यासाठी नदीत गेली होती.मात्र या सर्वाना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामध्ये बुडालेल्या त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृतदेह हाती आलेल्या मुलांची ओळख पटली आहे. सुमीत राजेंद्र भालेराव(१५), कल्पेश शरद माळी (१४) अशी त्यांची नावं आहेत.ही चारही मुलं घराबाहेर पडली होती.  उशिरापर्यंत ती घरी परतली नाहीत म्हणून पालकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा नदीपात्राजवळ तीन मुलांचे कपडे आढळून आले. त्यावरून नदीपात्रात शोध घेतला असता आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले. 

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments