Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालेगावच्या नावाला गालबोट लावणाऱ्यावर कारवाई व्हावी ; कृषिमंत्री दादा भुसे

Webdunia
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:07 IST)
मालेगावच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. देशाच्या, राज्याच्या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही.त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मालेगाव दगडफेक प्रकरण; तिघे संशयीत ताब्यात, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार
 
गेल्या वीस वर्षांत अनेक घटना घडल्या मात्र मालेगावतील सर्वधर्मीय जनतेने शांतता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. मात्र आज त्रिपुरा घटनेच्या संदर्भात बंद ठेवण्यात आला होता.प्रशासनाला निवेदन देण्याच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला देशाच्या, राज्याच्या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही.या गोष्टीचा मी निषेध करतो ज्या नागरिकांनी मालेगावच्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला अशा लोकांवर  कठोर कारवाई व्हावी..अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली.मालेगावात सध्या शांततापूर्ण असे वातावरण आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेने शांतता राखावी असे आवाहन भुसे यांनी केले.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments