rashifal-2026

"आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार-निलेश राणे

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (21:10 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून दोन्ही कुटुंबात नेहमी खटके उडत असतात. यातच राणे कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून, दोन्ही कुटुंबातील आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. आता पुन्हा एकता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
 
काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आता मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे.
<

आदित्य ठाकरे चे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार - श्री पावसकर

आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी...

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 2, 2022 >
काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार - श्री पावसकर. आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी..." अशा आशयाचे ट्विट राणेंनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर अद्याप आदित्य किंवा ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

सासरी पोहोचल्यानंतर चार तासांत वधूचा पळून जाण्याचा प्रयत्न; चौकशीत 'बनावट लग्न' करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

LIVE: महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतिगृहे उघडली

सरकारी विद्यापीठे आरएसएस ताब्यात घेत आहे! रोहित पवारांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ

पुढील लेख
Show comments